२४ सप्टेंबर २०१०. बाबरी प्रकरणाचा निकाल येणार होता. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी एक आगळी शक्कल लढवली! त्यांनी सर्वाना फसवण्यासाठी तारीखच बदलून टाकली.
त्या दिवशी म्हणजे २४ तारखेला मी मुंबई ते कालिकत फ्लाईट २०३-A च्या केबिन बॅगेज साठीचा " Security check " स्टॅम्प घेतला तेव्हा त्यावरील तारीख बघून थक्क झालो ! २४ च्याठिकाणी चक्क ३४! खोलात जाऊन विचार केला तेव्हा कुठे वर सांगितलेला संदर्भ लक्षात आला!
0 comments:
Post a Comment